Chaitanya Dixit Omkar Diwan
पाच वर्षांपूर्वी 'सोस तू माझ्या जीवा रे'निमित्तानं दीक्षितांनी आमच्यामध्ये आणलेलं चैतन्य. दीक्षितांच्या अॅपिअरन्सवर जाऊ नये कुणी. स्वतः स्वस्थ न बसणे, इतरांना बसू न देणे, अवघड चाली बांधणे आणि ठरवलेली गोष्ट गोड बोलून डोक्यावर बसून करून घेणे आदी त्यांच्या अनेक गुणवैशिष्ट्यांपैकी काही आहेत.
ओंकार, चैतन्य आणि आमच्यात वावरणारे बाकीबाब बोरकर. परवानगीच्या रितसर सोपस्कारांदरम्यान भेटू शकलो त्या बोरकरांच्या सुकन्या पद्माताई वज्रम. ते सगळे दिवस आणि कविता म्हणजे चैतन्यनं आम्हां सगळ्यांना सप्रेम भेट दिलेली देखणी आठवण आहे.
No comments:
Post a Comment