कोणतीही बातमी समजल्यानंतर लगेच व्हॉट्स अप स्टेटसला लावायची घाई का असते आपल्याला! आधी पूर्ण खात्री करून घेऊ या की. कधी कधी खातरजमा करून घेतलेली बातमीसुद्धा खोटी असू शकते. अगदी वर्तमानपत्रं आणि वाहिन्यासुद्धा चुकीचं सांगू शकतात. जरा थांबू, खात्री करू, मग व्यक्त होऊ. पण निदान अफवा पसरवण्यासाठी आपला हातभार लागणार नाही, एवढी तरी काळजी घेऊ.
देव करो आणि अफवा उठलेल्या बातमीबद्दल खडखडीत बरं झाल्यावर ते खुद्द येऊन स्वतः सर्वांची शाळा घेवोत!
हा संदर्भ आज तरी केवळ कोल्हापूरसाठी आहे, पण सर्वांना कायमस्वरूपी ही कळकळीची विनंती आहे.
आई अंबाबाई सगळं बरे करो.
#CDJoshiSir
No comments:
Post a Comment