म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Thursday, April 14, 2022

 बाबा, शिवाजी विद्यापीठ, उन्हाळ्यातली संध्याकाळ, गार वारे आणि शांतता.

घरापासून दूर आणि बसरूटवर नसलेल्या कितीतरी रम्य ठिकाणी ज्येनांचं कित्येक वर्षे जाणं होत नाही. आणि रिक्षा वापरणं अजूनही ह्या पिढीच्या तत्वात बसत नाही.


No comments:

Post a Comment