बजेटमध्ये मटणाचे दर मर्यादित ठेवा अशी कुण्या कोल्हापूरकराची निर्मलाताईंना केलेली विनंती फिरतेय व्हॉट्स अप वर. आपण कोल्हापुरातल्या रस्त्यांबद्दल अशी कळकळ केव्हा दाखवणार आहोत? मटणासाठी हायकोर्टात धावू शकतो, तर कित्येक वर्षे गाड्यांइतकीच हाडंही खिळखिळी करणा-या रस्त्यांसाठीही नको का जायला? फक्त मटणप्रेमी एवढीच मर्यादित ओळख नाही ना कोल्हापूरची, ह्या इतर जीवनावश्यक गोष्टीही महत्त्वाच्या आहेत ना?
No comments:
Post a Comment