आषाढ म्हणजे सर्वात आवडता मराठी महिना. सबंध वर्षभराच्या तृषा-क्षुधाशांतीची तजवीज करणारा पाऊसकाळ. पोळून काढणाऱ्या ग्रीष्माला निरोप देऊन सृष्टीला, नजरेला, खरंतर सगळ्या जाणीवांनाच शांत करणारा वर्षा ऋतू.
दैवी कुमार, विदुषी शोभा गुर्टू आणि कविवर्य वसंत बापटांनी पाडलेला हा श्रवणीय पाऊस.
आषाढाच्या पहिल्या दिवसानिमित्त.
रितु बरखा आई घन गरजे गरजे बिजली चमाकै बरसे ॥
सननन सननन करि हो चहुं दिसि घेरी री है अबहि धमाकै बरसे ॥
तेव्हा टीआरपीची गणितं नव्हती हे केवढं बरं होतं. नाही तर तेव्हाही असे कार्यक्रम होऊ शकले नसते.
https://www.youtube.com/watch?v=VN4OA68KEwk
No comments:
Post a Comment